Search More Kavita, Katha, Charolya..

Showing posts with label मराठी सुविचार (Marathi Thoughts). Show all posts
Showing posts with label मराठी सुविचार (Marathi Thoughts). Show all posts

Marathi Thoughts (मराठी सुविचार)

Marathi Thoughts (मराठी सुविचार) 


Jivanacha Arath Samjun Ghenyasathi 
mage walun Paha panrantu Pratakshyat 
Jivan Matar Pudhe Pahun Jaga

मराठी सुविचार (Marathi Thoughts),

    १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
    २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
    ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
    ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
    ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
    ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
    ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
    ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
    ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
    १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
    ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
    १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
    १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
    १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
    १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
    १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
    १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
    १८) आधी विचार करा; मग कृती करा.
    १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
    २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
    २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
    २२) अतिथी देवो भव ॥
    २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
    २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
    २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

मराठी सुविचार (Marathi Thoughts)

    सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  
   "तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार - श्री. वामनराव पै.
  
    आधी विचार करा, मग कृती करा.
  
    स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......

    कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते

    आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

    शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!

    निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......

    ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर

    जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो

    मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

    आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

    एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

    तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

    सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

    सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

"तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार (मराठी सुविचार (Marathi Thoughts))

आधी विचार करा, मग कृती करा.

स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......

ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर
जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो.

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव
तुम्हाला देईल.

सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

"तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार" मराठी सुविचार (Marathi Thoughts)

1) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

2) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

3) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

4) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.

5) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.

6) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

7) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

8) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे

9) कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर अपयश पचविण्यास शिका.

10) स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी मनुष्य इतरांच्या त्रुटींकडे लक्ष
वेधतो.


सुविचार

1) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
2) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
3) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
4) आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

5) मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा
मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
6) गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
7) आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
8) आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित
करु शकतो.

9) तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला
परमेश्वर दिसेल.
10) थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !
11) थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.
12) दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व
साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.
13) दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.

सुविचार

सुविचार 
  • दुसर्याचे दोष पाहण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे.
  • नम्रपणे बोलावे उद्धट पणाने बोलल्यास  नुकसान होते.
  • भरपूर पाठांतर करा त्याने स्मरण शक्ती वाढते. 
  • स्वच आणि प्रसन्न मनातच सरस्वतीचे अस्तित्व असते.
  • प्रत्येक गोष्ट वेळ च्या वेळी करा.